इंग्रज भारतात आले . ते सत्ताधिश झाले . तसा त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रातला हस्तक्षेप वाढला . त्यांच्यानवसंशोधनाच्या आणि नव्या सुधारणांच्या उजळ वाटांवर भारतीय धर्मपीठ थरथरले ! या सांस्कृतिक आक्रमणाविरुद्ध लढण्याऐवजी धर्म सांभाळून ठेवणारी मंडळी ,इं... Read more
तळवेल : प्रतिनिधीश्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था, तळवेल अंतर्गत कार्यरत पाचही शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी राज्यातील आदर्श आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संकल्पनांसाठी प्रसिद्ध असलेल्या जालिंदरनगर व वाबळेवाडी शाळांचा प्रेरणादायी अभ्यास... Read more
एकाच स्पर्धेत मिळवले पाच सिल्वर व ब्रांझ कप चांदुर बाजार / प्रति :-अमरावती जिल्हा संघाच्या सेपक टकरा खेळाडूंनी यावर्षी ची सेपक टकरा जुनिअर व सिनियर स्पर्धा गाजवली.मुलांच्या जुनिअर संघाने यावर्षी थेट अंतीम सामन्यात प्रवेश करून सर्वांना धक्का दिला... Read more
अमरावती. (प्रतिनिधी.)श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे कार्यरत असलेल्या शैक्षणिक व संगीत क्षेत्रातील प्रा. अवंतिका सुनील मानकर-चौधरी (सौ. अवंतिका सुकृत चौधरी) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने नुकतेच आचार्य... Read more
✍🏻 प्रेमकुमार बोके महाराष्ट्र ही प्रबोधन आणि प्रबोधनकारांची भूमी आहे.या भूमीत अनेक प्रबोधनकार जन्माला आले. त्यामुळेच महाराष्ट्राचा सामाजिक आणि वैचारिक पाया भक्कम आहे. याच श्रेणीमध्ये विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सत्यपाल नावाचा एक प्रबोधनक... Read more
प्रतिनिधी…..स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज एक आगळा वेगळा सत्कार समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.शंभूराजे महान साहित्यिक ही होते.त्यांच्या जयंती दिनी अमरावती विद्यापीठाने बंदी घातलेले पुस्तक “ ते पन्नास दिवस”हे न्यायाल... Read more
छत्रपती संभाजी महाराजांचा युद्धभूमीवरिल पराक्रम इथल्या पुरोहितशाहीने दडवून ठेवला तसच त्यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान सुद्धा दडवून ठेवण्याचे काम यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी युद्धभूमीवर जसी तलवार चालवली तसंच साहित्याच्... Read more
श्रुतिका वऱ्हाडे,अनुष्का मेश्राम,संस्कृती काळे,आर्यन गेडाम,आनंदी कडू यांची विशेष कामगिरी ———————चांदुर बाजार/प्रतिनिधी :-श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था संचालित शंकर विद्यालय तळवेल चा निकालाची उत्क... Read more
ज्या मैदानाने मोठे केले त्याच्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता वृक्ष वाटप करून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रतिनिधी…..तळवेल हे गाव संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे.त्यात खो खो खेळासाठी विशेष प्रसिद्ध आहे.या गावाने शेषस्मृती क्रीड... Read more
गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतीयोगिता ही विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता संस्कार रुजवण्यासाठी काम करते.यातून जे उपक्रम राबविले जातात त्यातून भारताचा सुजाण नागरिक घडवणे हे द्येय आहे.चांगल काम करणारी माणसं एकत्र यायला हवी असे प्रतिपादन गांधी... Read more