गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतीयोगिता ही विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता संस्कार रुजवण्यासाठी काम करते.यातून जे उपक्रम राबविले जातात त्यातून भारताचा सुजाण नागरिक घडवणे हे द्येय आहे.चांगल काम करणारी माणसं एकत्र यायला हवी असे प्रतिपादन गांधी... Read more